अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश […]
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]
Ayodhya Ram Temple : काँग्रेसने अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Temple सोहळ्यात सहभागी होण्याला नकार दिला आहे. यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित असल्याचे म्हटले आहे. […]
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक महिने हिंसेने धगधगलेल्या मणिपूर राज्यातील थौबल येथून ही यात्रा सुरू झाली. पहिल्याच दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. […]
थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून आजपासून (14 जानेवारी) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हाती तिंगरा सोपवून राहुल गांधी यांच्या या यात्रेला मार्गस्थ केले. आता 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत […]
मित्र म्हणवणाऱ्या सहकाऱ्यानं असा दगा देऊ नये. असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आणली आहे. राहुल गांधी यांची १४ जानेवारीपासून भारतो जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच काॅंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला होता. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली होती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी एक अट घालण्यात आली आहे. Sunil Kedar यांना […]