- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
Ram Mandir : ‘मेरे रामलल्ला विराजमान हो गए’ म्हणत पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला श्रीरामांचा फोटो
Ex Pakistani Cricketers tweet on Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असताना यादरम्यान आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने (Ex Pakistani Cricketer) देखील राम मंदिराबाबत ट्विट केलं आहे. तसेच त्याने या ट्वीटमध्ये नुकत्याच […]
Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]
‘…तर सरळ गुन्हा दाखल करून अटक करेल’; भारत जोडो न्याय यात्रा आसामध्ये दाखल होताच CM सरमांचा इशारा
Himanta Biswa Sarma On Bharat Jodo Nyaya Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) नागालँडमधून आसाममध्ये पोहोचली आहे. भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल झाल्यानंतरराहुल गांधी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या राज्यात देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य […]
Amravati : धीर गंभीर काँग्रेसच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चेन्नीथला यांनी आणले हसू
अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश […]
अदानी करणार काँग्रेसशासित राज्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक, दावोसमध्ये सामंजस्य करार
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा; काँग्रेस नेत्यांच्या सहभागी होण्यावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले…
Ayodhya Ram Temple : काँग्रेसने अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Temple सोहळ्यात सहभागी होण्याला नकार दिला आहे. यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित असल्याचे म्हटले आहे. […]
तुमचे अश्रू पुसण्यासाठी का आले नाहीत; पहिल्याच दिवशी राहुल गांधी मोदींवर बरसले!
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक महिने हिंसेने धगधगलेल्या मणिपूर राज्यातील थौबल येथून ही यात्रा सुरू झाली. पहिल्याच दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. […]
खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात
थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून आजपासून (14 जानेवारी) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हाती तिंगरा सोपवून राहुल गांधी यांच्या या यात्रेला मार्गस्थ केले. आता 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत […]
मिलिंद देवरांनी केलेली जखम राहुल गांधी कधीच विसरू शकणार नाहीत…
मित्र म्हणवणाऱ्या सहकाऱ्यानं असा दगा देऊ नये. असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आणली आहे. राहुल गांधी यांची १४ जानेवारीपासून भारतो जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच काॅंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या […]