- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
आधी नकार नंतर होकार पण, ऐनवेळी ‘रुट’ चेंज; काँग्रेसच्या न्याय यात्रेचं ‘पॉलिटिक्स’ही खास
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम […]
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज […]
Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला होता. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली होती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी एक अट घालण्यात आली आहे. Sunil Kedar यांना […]
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला आहे. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली आहे. या यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री […]
Ayodhya : राम मंदिराच्या उद्घाटनाने अयोध्येच्या ठाकुरांची ‘ती’ शपथ पूर्ण! 500 वर्षांनंतर घालणार पगडी
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. मात्र अयोध्येपासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या सरायरासी या गावाला मात्र या राम मंदिर निर्माणाचा आनंद जास्तच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या गावाचं आणि राम मंदिराचं नेमकं कनेक्शन काय? चला तर जाणून घेऊ सविस्तर… …म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; […]
लोकसभेला कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या? काँग्रेसचा गोपनीय अहवाल बाहेर! ‘इंडिया’त बिनसणार?
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) कोणत्या राज्यात किती जागांची मागणी केली पाहिजे, कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक लढवली पाहिजे, याचा ‘अलायन्स कमिटीचा’ गोपनिय अहवाल बाहेर आला आहे. या अहवालात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचे आहे, तर अनेक ठिकाणी मित्रपक्षांकडून समाधानकारक जागांची मागणी […]
Ram Mandir : 392 खांब, 5 मंडप, सीताकूप… राम मंदिराच्या या खास गोष्टी माहितीये का?
Ram Mandir : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त अन् फक्त आयोध्येत 22 तारखेला उद्घाटन होणाऱ्या राम मंदिराची. (Ram Mandir ) त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊ कसं आहे हे राम मंदिर 392 खांब, 5 मंडप, सीताकूप असं बरचं काय-काय असणाऱ्या राम मंदिराच्या आणखी काही खास गोष्टी कोणत्या आहेत. पाहुयात… “BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 […]
‘म्हणजे पाचशे वर्षांनंतर मनुवाद..,’; राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान
Udit Raj News : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी सुरु असतानाच विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला (BJP) धारेवर धरलं जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या एका नेत्याने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. म्हणजे पाचशे वर्षानंतर मनुवाद पुन्हा येत असल्याचं काँग्रेस नेते उदित राज (Udit Raj) म्हटले आहेत. त्यांची […]
पंतप्रधान राजीव गांधी अन् काँग्रेस कार्यकर्ता; रामजन्मभूमीचे कुलूप चाळीस मिनिटात कसे उघडले ?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
Ram Mandir : …म्हणून श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 तारीख अन् ते 84 सेकंद महत्त्वाचे
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? […]