- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी
PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या मंदिराखाली 2 हजार फुट खोलवर ठेवलेली ‘टाईम कॅप्सूल’ नक्की काय? जाणून घ्या…
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ […]
Ayodhya : 7000 निमंत्रित, 3000 VIP, पण गर्भगृहात असणार केवळ 5 व्यक्ती; काय आहे कारण
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, […]
Ayodhya : श्वेत की श्याम…मंदिरात कोणता राम विराजमान होणार? जाणून घ्या, तीन मूर्तींची खासियत
Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक असून, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन कारागीरांनी रामलल्लांच्या (Ramlalas) वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यापैकी एका मूर्तीची निवड केली जाणार असून, त्यासाठी […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणारं अयोध्या स्टेशन!
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये एकीकडे भव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) झाल्यानंतर दुसरीकडे भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या आयोध्या स्टेशन यासह अयोध्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्हीही ठिकाणी शनिवारी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाहूयात राम […]
‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’
Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं असून देशातील जनता राहुल गांधींना माफ करणार नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ‘तैय्यार है हम’ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी राजे -महाराजे इंग्रजांना सामिल […]
Ram Mandir : अडवाणींनी रथयात्रा काढली अन् राम मंदिर निर्माणची लाट पसरली…
Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा […]
Devendra Fadanvis : इंग्रजांशी साठ-गाठ बांधली म्हणत राहुल गांधींकडून राजा-महाराजांचा अपमान; फडणवीसांचा आरोप
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]
‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका
Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित […]
‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]