98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केली.
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.
Ramdas Athawale: राहुल गांधी हे आरक्षण संपणार असे म्हणत असतील तर काँग्रेस पक्ष संपेल पण आरक्षण संपणार नाही.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती आणि कुठ-कुठं उमेदवार देणार यावर प्रमुख राज ठाकरे बोलले आहेत. ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, राज्य कसं चालवले जाते आणि कायद्याची भीती काय असते हे मी तुम्हाला दाखवून देईल या शब्दांत बदलापूर घटनेवर राज ठाकरेंनी गर्जना केलीयं.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Raj Thackeray On Eknath Shinde : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे केवळ राज्यातच नाही
Raj Thackeray On Badlapur Case : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर
चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे.