मनसेचे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झालाय.
शिवसेनेला मनोज जरांगेच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं.
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
80 वर्षांचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे. यांना मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला हवा होता. पण, यांना जेवढ्या दंगली घडवायच्या आहेत
माझं मोहोळ उठलं तर ठाकरे आणि शरद पवारांना सभा घेणं पण अवघड होईल त्यामुळे त्यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट दम राज ठाकरेंनी दिला आहे.
माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठलं तर तुमच्याही सभा होऊ देणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला.
राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये ते काल बीड येथे असताना त्यांच्या गाडीसमोर काही तरुणांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यावर राऊत बोलले.
राज ठाकरे हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली.
Utkarsha Rupwate: जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने बोलविल्यावर जात नाहीत.
Manoj Jarange : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर राज ठाकरे