राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल
शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व जातीधर्माच्या लोकांचा पक्ष असून, आगामी काळात आम्ही पक्षवाढीसाठी नऊ एप्रिलला
Chhagan Bhujbal On Gopinathrao Munde : स्वर्गीय मुंडे साहेब आणि मी 2002 मध्ये वेगळा पक्ष काढणार होतो असा खुलासा आज राज्याचे
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. सर्व विरोधीपक्ष एकत्र
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बीडमध्ये आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]