- Home »
- Ramdas Athawale
Ramdas Athawale
देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बीडमध्ये आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
‘बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम…’; गृहमंत्री शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया
काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही; रामदास आठवलेंनी ठणकावून सांगितलं
Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]
आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दिल्ली-मुंबई एकत्रित विमान प्रवास, अनेक विषयांवर चर्चा…
दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
संभाजीराव पाटील निलंगेकरांना प्रचंड मतांनी विजयी करा, रामदास आठवलेंचे आवाहन
संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या, आपला स्वाभिमान हिसकावू पाहणाऱ्यांना घऱी पाठवा आणि संभाजीराव निलंगेकरांना विजयी करा
संविधान सन्मान सभा: संभाजीराव निलंगेकरांसाठी मंत्री आठवले मैदानात !
रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
आरपीआयला जागा द्या, आठवलेंचा अजितदादांना फोन, दादा म्हणाले, ‘मला सांगून उपयोग नाही…’
मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू
महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंना हव्यात 21 जागा अन् 3 महामंडळ…
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे 21 जागांची मागणी केली.
महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंच्या 12 जागांचं गणित कसं सुटणार?
विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला झाल्यास 1 ते 2 मंत्रीपदे मिळावी.
‘…तर माझ्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल.
