- Home »
- Ravindra Chavan
Ravindra Chavan
येवा कोकण आपलोच असा…. पालकमंत्री रविंद्र चव्हाणांकडून विकासाला चालना
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे.
महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणारच, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना धडकी भरवणारा दावा
Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला
विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र
Assembly Election: रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाले आणि पालघरचे भाग्य खरंच उजळले का ?
आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.
पालघरमध्ये मंत्री रविंद्र चव्हाणांची खेळी; अनेक जण पक्षात घेत भाजपची ताकद वाढवली !
समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
Dombivli Assembly Constituency: ‘डोंबिवली फर्स्ट’म्हणणारे रविंद्र चव्हाण विजयाचा चौकार मारणार ?
Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय […]
नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला असून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
रामदासभाईंचा जाळ आणि चव्हाण यांचा धूर : कोकणात महायुती का पेटली?
शिवसेना नेते रामदास कदम हे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सतत टीका का करतात?
धाराशिव, रत्नागिरी अन् परभणी, आता ‘पालघर’ची बारी; भाजपाचा प्लॅन शिंदेसेनेला ‘डोईजड’
शिवसेनेने आतापर्यंत धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि परभणी हे चार मतदारसंघ सोडले आहेत.
कोण तो रवींद्र चव्हाण? दापोलीत येऊन…; रामदास कदमांनी डागले पुन्हा टीकास्त्र
Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र […]
