- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
शिवसेनेत धुसफूस सुरु, पुण्याच्या बैठकीतून मोठ्या नेत्याचा काढता पाय
Sushma Andhare : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या
रवी राणांची जेपी नड्डांच्या जागी नेमणूक झालीये का?, संजय राऊतांचा खोचक टोला
रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. - संजय राऊत
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार; ‘या’ नेत्याचं नावं घेत राऊतांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच
तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी कितीवेळा..विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर उदय सामंतांचा जोरदार पलटवार
'एकनाथ शिंदे आणि मी सर्व सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहोत. त्याच्यामुळं दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर
Video : शिंदेंना संपवून राज्यात नवा ‘उदय’?; राऊत-वडेट्टीवारांचा दावा अन् दावोसमधून सामंत अॅक्टिव्ह
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो. चांगली ऑफर मिळत असेल तर, सावंत भाजपशी घरोबा करू शकतात असे अंधारेंनी म्हटले […]
बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॅास मंत्रिमंडळात, राऊतांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, परळीमध्ये जोपर्यंत या
महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो…स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?
'उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली.
‘संजय राऊत रिकामटेकडे, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही…’; CM फडणवीसांची बोचरी टीका
जय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत.
‘आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी आघाडी तोडण्याचा निर्णय…’; स्वबळाचा नारा दिल्यानंतर आंबेडकरांचा हल्लाबोल
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..
ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात. मी काय रिकामटेकडा आहे का रोज बोलायला असा खोचक सवाल फडणवीसांनी ठाकरे गटाला विचारला.
