'उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली.
जय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत.
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात. मी काय रिकामटेकडा आहे का रोज बोलायला असा खोचक सवाल फडणवीसांनी ठाकरे गटाला विचारला.
Uddhav Thackeray Group Will Contest will Individually Corporation Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढू. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व ठिकाणी पालिका निवडणुका आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. राजकीय वर्तुळात राऊतांच्या […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांच्याबरोबरचा पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचं नाव ‘पीपल
महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर कुणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील असे राऊत म्हणाले आहेत.
अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत.
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या