राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम अजित पवारांवर टीका केली.
संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. ते प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात.
पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल.
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
मातोश्रीवाहेर आलेले मुस्लिम लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते असा थेट आरोप संंजय राऊत यांनी केला आहे.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
लोकसभेत सापांच्या शेपट्या वळळवत राहित्या. मात्र, विधानसभेला या सापांचे फणे ठेचल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.