महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे.
संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. वाल्मिक कराड याच्याविषयी केलेल्या
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता (Mumbai) आहे. स्वबळाचा नारा दिला म्हणजे मविआ संपली, असा नाही.
Sushma Andhare : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या
रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. - संजय राऊत
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच
'एकनाथ शिंदे आणि मी सर्व सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहोत. त्याच्यामुळं दोन सर्वसाधारण कुटुंबातील लोक एकत्र असतील तर
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो. चांगली ऑफर मिळत असेल तर, सावंत भाजपशी घरोबा करू शकतात असे अंधारेंनी म्हटले […]
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, परळीमध्ये जोपर्यंत या