- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
“..तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल”; संजय राऊतांचा थेट इशारा
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
तावडेंना भाजप नेत्यांनीच पकडून दिलं, त्यांच्यावर गृहखात्याकडून पाळत; संजय राऊतांचा गंभीर आरोप…
विनोद तावडे डोईजड होतील, या उद्देशाने त्यांना अडकवण्यात आले. गृह खात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली. भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, ‘भाजपाचा खरा चेहरा…’
विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप होतोय. तावडेंच्या कृतीमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला होतो, याला जबाबदार देवेंद्र फडणवीस; संजय राऊत यांचा आरोप
Sanjay Raut Blame Devendra Fadnavis for Anil Deshmukh Attack : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]
प्रचारसभाच्या धडाक्याने बापूसाहेब पठारे जोरात, विधानसभा निवडणुकीत मिळणार आघाडी?
Bapusaheb Pathare : नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास
ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका, राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका - संजय राऊत
देवेंद्र फडणवीस पाकिस्तानात निवडणूक लढवतायंत काय?, राऊतांचा ‘व्होट जिहाद’वरून जोरदार वार
देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे. हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे
चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार : खासदार संजय राऊत
Rahul Kalate : अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्येही
अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य; राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.
“राऊतांच्या अंगात आलेलं न गेल्यानं सरकारच गेलं”; विश्वजीत कदमांची खोचक टीका
राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.