- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
‘संजय राऊत रिकामटेकडे, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही…’; CM फडणवीसांची बोचरी टीका
जय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत.
‘आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी आघाडी तोडण्याचा निर्णय…’; स्वबळाचा नारा दिल्यानंतर आंबेडकरांचा हल्लाबोल
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..
ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात. मी काय रिकामटेकडा आहे का रोज बोलायला असा खोचक सवाल फडणवीसांनी ठाकरे गटाला विचारला.
‘फटके बसले असतील, म्हणून…’ राऊतांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray Group Will Contest will Individually Corporation Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढू. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व ठिकाणी पालिका निवडणुका आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. राजकीय वर्तुळात राऊतांच्या […]
मी पंतप्रधान मोदींना माणूस मानत नसून ते भगवान श्रीकृष्णाचे…संजय राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांच्याबरोबरचा पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचं नाव ‘पीपल
मविआत जुंपली, राऊतांनीही काडी टाकली, म्हणाले, “काँग्रेसनेच १७ दिवस घोळ..”
महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे.
ठाकरे, पवारांना सोडून जाणारे कंस, रावणाचे वंशज; राऊतांचा अजित पवार गटावर घणाघात
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर कुणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील असे राऊत म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं…संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात
अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय आमदार धस बोलत…संजय राऊत नक्की काय म्हणाले?
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या
संतोष देशमुख हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा; संजय राऊतांची मागणी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.