परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.
जर तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाही तर जामीन द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना जामीन द्यायचा नाही, म्हणून जर तुम्ही मोक्का लावला असाल
Jyoti Mete : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा
वडिलांच्या हत्येनंतर आम्ही सावरू शकलो नसतो. आम्ही आत्महत्या केली असती. कारण, आमच्या कुटुंबाचा आनंद, आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावल्या गेला.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्य आहे... या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.. मात्र
आताही जानकरांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.
अमोल मिटकरींचा तेरेनाम झाला. त्यांना राष्ट्रवादीतील बडी मुन्नी बोलायला लावतेय. या बड्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो. - सुरेश धस
Manoj Jarange : बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. त्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते.