- Home »
- Santosh Deshmukh
Santosh Deshmukh
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, विष्णू चाटेच्या कोठडीत वाढ
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे.
‘न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवतेय, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही’; रोहित पवारांचे सरकावर टीकास्त्र
सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेतेय. - रोहित पवार
… तर न सांगता सगळ्या गोष्टी होणार, धनंजय देशमुखांचा प्रशासनाला इशारा
Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या
‘आकां’चे आका मुंडे, अन् ‘सरताज’ देवेंद्र फडणवीस, अंधारेंनी नवीन शोध लावला…
धनंजय देशमुख हे आत्महत्सेसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज देवेंद्र फडणवीस, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप.
‘ते सुटले तर माझाही खून होईल…त्यापेक्षा मीच स्वत:ला संपवतो’; संतोष देशमुखांच्या भावाने दिला आंदोलनाचा इशारा
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest Warning : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून हे प्रकरण सीआयडीने 31 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला पंधरा दिवसांचा पीसीआर दिला होता. जर या आरोपीला मोक्का आणि 302 खाली खूनाच्या आरोपाखाली नाही घेतलं, तर उद्या 10 वाजेपासून […]
विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान
Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार
परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
बीड प्रकरणावर धसांचं नाव घेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या म्हणाल्या, त्यांच्यामुळे…
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.
…तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ टिकेल; वकील माजिद मेमन काय म्हणाले?
जर तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाही तर जामीन द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना जामीन द्यायचा नाही, म्हणून जर तुम्ही मोक्का लावला असाल
कुटुंब न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर पण प्रशासनाला लाज वाटत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती मेटे आक्रमक
Jyoti Mete : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा