आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या
मी सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा,
सोमनाथ सुर्यवंशी आणि आणि सतोष देशमुखचे भूत मानेवर बसवणारच. गरिबों की जान क्या जान नहीं होती सेठ? असा सवाल त्यांनी केला.
यदा कदाचित धनंजय मुंडेंचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं शिरसाट म्हणाले.
सगळ्याचा मास्टरमाईंड बॉस धनंजय मुंडे आहे. मुंडेंनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, अजित पवार त्यांना संरक्षण का देत आहेत?
या दाव्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. कारण वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे पोलीस अधिकार्यांना
धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, अशा आरोपांखाली जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पावशेर दारू पिऊन जर धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस कराल तर गय करणार नाही, असा इशारा सदावर्तेंनी दिला.
संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. त्यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते?
काही लोक म्हणतात मुंडेंनी नेतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मात्र नैतिकता आणि मुंडे यांची काही गाठ राहिलेली नाही,