Manoj Jarange Patil Speech In Parbhani : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांना (Santosh Deshmukh Murder) न्याय मिळण्यासाठी परभणीत मुक मोर्चा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, यापुढे जर देशमुख यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, […]
वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना ,व्हाईस सॅम्पल घेणे पोलिसांना आवश्यक होते. कोठडीसाठी हा अहवाल सादर करण्यात आला.
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतलं
तारीख 26 डिसेंबर 2024. बीडमधील (Beed) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येने संपूर्ण राज्य हळहळत होते. रागात होते. वाल्मिक कराडपासून सुदर्शन घुलेपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी म्हणून मोर्चे निघत होते. सर्वपक्षीय राजकारणीही एकवटले होते. अशातच शेजारच्याच धाराशिवमधून आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आली. तुळजापूरच्या जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हा […]
माझा अजित पवारांवर कोणताही आरोप नाही, असे सोनावणे यांनी आधीच स्पष्ट केले. संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं […]
NCP Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणासोबत लावला जातोय. वाल्मिक कराडने (Walmik Karad Surrender) पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केलंय. परंतु यावेळी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसला आला, त्या गाडीची चर्चा जास्त होत आहे. ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात […]
पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमांनी बसवराज तेली यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केली. तेव्हा बसवराज तेली
एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. - राधाकृष्ण विखे पाटील