- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
शरद पवारांच्या पोटातलं ओठावर आलं… अजित दादांशी जुळवून घेणार
आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतं, असं विधान शरद पवारांनी केलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : करो या मरो… ठाकरे आणि शरद पवारांचे मिशन
Uddhav Thackeray and Sharad Pawar: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची.
Ajit Pawar Vs Sharad Pawar: ‘अजितदादां’कडे आमदार-खासदारांचा ओढा, काकांची मात्र कसोटी ?
Ajit Pawar Vs Sharad Pawar: शरद पवार गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतलीय.
मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
Jitendra Awhad On Prakash Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन
कर्जत नगरपंचायत सत्ताकारण, जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला; नव्याने निर्णय घेण्याचे दिले आदेश
Sharad Chandra Pawar Party Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीतील (Karjat Nagar Panchayat) गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केलाय. याप्रकरणी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने (Ahilyanagar Politics) आज आणखी वेगळे वळण […]
पवित्र प्रांगणात राजकारण आणू नका, शरद पवारांनी फटकारलं…
Sharad Pawar At Thane Tulja Bhavani Temple Inauguration : ठाण्यात प्रति तुळजापूर मंदीर (Tulja Bhavani Temple) साकारलं गेलं आहे. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की, अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आहे. सगळ्यात उत्तम मुहुर्त असतो, तो अक्षय तृतीयेचा असतो. […]
काही लोक धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करतात; पहलगाम हल्लानंतर शरद पवारांचं परखड भाष्य
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता
पहलगाम हल्ला… केंद्र शासनाचे अपयश, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, पण…; पहलगाम हल्ल्याबाबत पवार काय म्हणाले?
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
Pahalgam Terror Attack : कसं मोदी सरकार म्हणेल तसं… शरद पवारांनी दिलं समर्थन
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.