- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? CM फडणवीसांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर!
आमच्या तिघांच्या महायुतीत आता चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले..
माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.
राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार?, किती खासदार फुटणार?, काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे का? याबाबत आपले व्यक्तिगत मत काय?
“अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही कारण..” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला ? आ. धसांनी थेट फडणवीसांचचं नाव घेतलं
छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती.
अमित शाहांनी बीड, परभणीवर बोलायला हवं होतं, पण ते हेडलाईनसाठी पवारांवर…; सुळेंची खोचक टीका
महाराष्ट्रात आल्यावर अमित शाह यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच लागतंय. - सुप्रिया सुळे
‘शरद पवारांचं राजकारण 20 फूट जमिनीमध्ये गाडलं’ अमित शाह यांची बोचरी टीका
Amit Shah On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आज भाजपकडून शिर्डीमध्ये (Shirdi) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित
उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अन् शरद पवारांना …, अमित शाहांची जहरी टीका
Amit Shah On Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आज शिर्डीमध्ये (Shirdi) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आला होता.
आधी संघाचं कौतुक, आता थेट फडणवीसांनाच फोन; शरद पवारांच्या मनात नक्की काय?
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली.
महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार
परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार