- Home »
- shivsena eknath shinde group
shivsena eknath shinde group
सहा खासदारांच्या निर्णयामागे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरील विश्वास; उदय सामंतांनी सांगितली ऑपरेशन टायगरची कहाणी
शिवसेनेची ताकद वाढल्यास केंद्रात वाढीव मंत्रिपदाची मागणी देखील केली जाईल, असे स्पष्ट संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.
आगे आगे देखो होता है क्या, 13 ते 14 आमदार फुटणार असल्याच्या संतोष बंगारांच्या दाव्याने खळबळ
आमदार संतोष बांगर यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
ना निधी, ना सत्ता, मग विकासकामे कशी करायची?; मतदारसंघातील अडचणी मांडताना खासदार ओमराजे निंबाळकरांची खंत
शिवसेना सोडण्याच्या चर्चांदरम्यान विकासकामे, निधीची कमतरता आणि कार्यकर्त्यांचा वाढत दबाव याबाबत परखडपणे भाष्य केले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडाला नवे वळण; स्वतंत्र गटाची प्रक्रिया सुरू असतानाच 6 खासदारांनी टाळला शिंदेंचा मंच
पक्षाचे सहा खासदार बंडखोर भूमिकेत असून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा आहे.
ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब?; 20 जूनला सहा खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता
बंड केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांची शिंदे गटातील विलीनीकरणाची अधिकृत घोषणा येत्या 20 जून रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा खासदार फुटले, आता संजय राऊतांच्या मांडीला-मांडी लावून बसलेला खासदार देखील फुटणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का देत पक्षाचे सहा लोकसभा खासदार आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
मी पुण्यातच आहे; ओमराजे निंबाळकरांनी दिल्लीतील बैठकींच्या चर्चांना पूर्णविराम दिला, पण राजकीय भूमिका गुलदस्त्यात
मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत, असं खा. ओमराजेंनी स्पष्टपणे सांगितलं.
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ
दत्तात्रय मगर यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भुजबळांना नाकारण्यामागे नेमकं काय? राजेंद्र जैनांच्या उमेदवारीनंतर वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस सांगतील तेच स्वीकारावे लागते
विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत राज्यसभेच्या उमदेवारीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच रणनीती असल्याचा दावा केला आहे.
अर्ज मागे घ्या, भविष्याची जबाबदारी आमची; बंडखोर उमेदवारांना महायुतीची ऑफर, रवींद्र चव्हाणांचे मोठे वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.