- Home »
- Shivsena UBT
Shivsena UBT
उपपंतप्रधानपदावरून मोदी-शाह यांच्यात वाद? संजय राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात चर्चांना उधाण
अमित शाह यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून त्यांनी स्वतःला नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, बाळासाहेबांचा उल्लेख अन् कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Shiv Sena Party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना एकनाथ शिंदे घेणार PM मोदींची भेट
Eknath Shinde and PM Modi : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत
पक्षातील बहुमत ठरवण्यासाठी स्पष्ट निकष हवेत; सरन्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टिप्पणी
पक्षाच्या संविधानात किंवा कायद्यात स्पष्ट सूत्र असणे आवश्यक असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश यांनी व्यक्त केले.
संजय शिरसाटांचे मंत्रिपद धोक्यात? ‘त्या’ भेटीनंतर भाजपसह एकनाथ शिंदेही नाराज
Eknath Shinde On Sanjay Shirsat : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता राज्यातील मंत्रिमंडळात
संजय राऊत 420 आहेत, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये; नितेश राणेंचा जोरदार पलटवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मोदींना उच्चशिक्षित नेता हवा म्हणून CM फडणवीस केंद्रात जाणार; राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर
उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील; जयकुमार गोरेंचा टोला
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे.
मोदींसारखे लोक झुकवले की हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
विद्यार्थी विजय रॅलीपूर्वीसंजय राऊत यांनी आंदोलनाच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
हा विषय फक्त नीटचा नाही, देशभरातील जनतेचा संताप आहे; जंतर-मंतरहून परतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली.