- Home »
- Shivsena UBT
Shivsena UBT
भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग; संदीप देशपांडे व संजय राऊतांकडून प्रत्युत्तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे.
मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून
सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता.
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
आजच्या राजकारणात ‘गुलामांचा बाजार’, सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांमधील कलाकार, व्यासंगी व्यक्तिमत्त्व आणि निर्भीड राजकारणी यांचा सखोल आढावा घेतला.
विधानसभा अन् आता महापालिका निवडणूक, सरवणकर फॅमिलीच्या पराभवामागे भाजपचा हात?
BMC Election : मुंबईत महापौर कुणाचा याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.
महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे.
फडणवीस यांची वाटचाल दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे…, संजय राऊत यांच्याकडून सूचक विधान
परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे स्वागत होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत झाले.
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.
