भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.
भारतीय संघाने लंकेसमोर 214 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने शानदार अर्धशतक झळकविले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि श्रीलंका दौऱ्याच्या (IND vs SL) वेळापत्रकात थोडा बदल केला आहे.
आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
टी 20 विश्वचषकात काल दक्षिण आफ्रिकेने विजयी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत आघाडी घेतली.
महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.