बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? काय आहेत यामागची समीकरणे?
लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.
Rohit Pawar यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील फुटणार असा दावा केला आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं असंही ते म्हणाले
Yugendra Pawar On Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकारणात बारामती मतदारसंघ