- Home »
- Supriya Sule
Supriya Sule
… अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Supriya Sule : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत निरा देवधर सिंचन योजना (Nira Deodhar Irrigation Scheme) रद्द करण्याची घोषणा केली आहे.
प्रत्येक आमंत्रित खासदार-आमदाराला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं…
माझ्याकडेही जीआर आहे. त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे - सुप्रिया सुळे
DPDC Meeting : बारामतीच्या दूषित पाण्यावर अजित पवार-शरद पवारांमध्ये जुंपली
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा- शरद पवारांची डीपीसीसी बैठकीत मागणी
पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला
Sunetra Pawar Meets Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. 15 जुलै रोजी राज्याचे
बारामतीतून फोन गेला याचा पुरावा आहे का ? सुप्रिया सुळेंचे भुजबळांना सणसणीत प्रत्युत्तर
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सीडीआर काढून बघू ना, कुणी कुणाला फोन केला. त्या बैठकीबाबत आम्ही प्रस्ताव मागितला होता. त्यासाठी मी स्वतः बोलले होते.
‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला
Supriya Sule यांनी अजित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरून सवाल उपस्थित केला. 'तो' व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उशिरा का होईना बहीण आठवली; ‘लाडकी बहीण योजने’वरुन सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् ‘नीट’ पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
200 आमदार असूनही तोडगा निघेना, सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र
राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे
“माझं मोदींशी भांडण नाही पण..” शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.