वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
Team India मायदेशी परताच खेळाडूंनी जल्लोष केला तर आता भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाला आहे.
Team India नेटी 20 विश्वचषक जिंकला मात्र चक्रीवादळाने भारतीय खेळाडू बार्बाडोसमध्येच अडकले. मात्र आता ते उद्या (4 जून) सकाळी मायदेशी परततील
भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील.
भारताविरुद्धच्या पाच टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या 17 सदस्यीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.