विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
Anushka Sharma हिने खास पोस्ट करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
विश्वचषकाच्या विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला याची माहिती घेऊ या.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.
टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत (IND vs ENG) फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे तर दुसरा सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड होणार आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील थरारक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाचा दणदणीत पराभव केला.