- Home »
- Team India
Team India
टीम इंडिया पु्न्हा फ्लॉप! ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरलं नाव; मालिका 3-1 ने जिंकली
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
रोहितने माघार घेतली की त्याला बाहेर काढलं? उत्तर देत स्वतःच केला खुलासा
Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. यानंतर रोहितचं क्रिकेट करिअर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द रोहित शर्मानेच […]
IND vs AUS Sydney Test : सिडनीमध्येही टीम इंडियाची दाणादाण, अवघ्या 185 धावांत गारद
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.
गौतम गंभीरची उचलबांगडी? काउंटडाऊन सुरू; BCCI अधिकाऱ्याचा धक्कादायक दावा
Gautam Gambhir : नवीन वर्षातील कालचा पहिलाच दिवस भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) भूकंप घेऊन आला. टीम इंडियातील मोठी धुसफूस समोर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय संघाची कमगिरी अतिशय (IND vs AUS Test Series) निराशाजनक राहिली. त्यामुळे अंतर्गत द्वंद्व सुरू झालं आहे. मेलबर्न कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघातील खेळाडूंवर प्रचंड […]
“आता बस झालं..” टीम इंडियाच्या पराभवानंतर गंभीर संतापला; खेळाडूंना सुनावले खडेबोल
पराभवावर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले असून त्यांनी ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंना चांगलच खडसावल्याची माहिती मिळाली आहे.
बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, अनोखा कारनामा करणारा ठरला पहिला खेळाडू
Jasprit Bumrah ICC Rankings : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी ( दि. 1) नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धमाका करत इतिहास रचला आहे. बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून, त्याचे रेटिंग गुणही 907 पर्यंत वाढले आहेत. […]
Team India : कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये?, जाणून घ्या समीकरण
जर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी हरला, तर तो WTC गुणतालिकेत पूर्वीप्रमाणे तिसऱ्या स्थानावर राहील, परंतु त्याची
तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सावरलं, भारतीय गोलंदाज दमले; कांगारूंना 333 धावांची आघाडी
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
मुलाचं शतक अन् वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; अथक संघर्षाचं झालं चीज
मेलबर्न कसोटी सामन्यात नीतीश कुमार रेड्डीने शतक करताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
विराटचं निलंबन की खिशाला भुर्दंड? धक्काबुक्कीचा काय होणार इफेक्ट; नियम काय सांगतो..
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यातील वादाचीच जास्त चर्चा होत आहे.