- Home »
- terrorism
terrorism
महात्मा गांधी अतिरेकी होते का? पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘सनातनी आतंकवाद’वर प्रकाश महाजन संतापले
Prakash Mahajan Criticize Prithviraj Chavan Statement : मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा आतंकवाद अन् सनातन आतंकवाद हे शब्द चर्चेत आलेत. मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan) हा शब्द सोईस्कररित्या समोर आणला आहे. ते स्वत:ला काँग्रेसच्या थिंक टँकमधले समजत होते. पण, त्यांनी सनातनी (Sanatani terrorism) […]
WCL च्या मैदानावर मोठा ट्विस्ट! भारत-पाक मॅच रद्द होणार? प्रायोजकांची माघार, धक्कादायक कारण…
WCL 2025 India VS Pakistan Semifinal : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 या बहुचर्चित क्रिकेट लीगला मोठा धक्का बसला आहे. 31 जुलै रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan Semifinal) यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यापूर्वी मुख्य प्रायोजक EaseMyTrip या कंपनीने या सामन्याशी संबंधित असण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण (Cricket […]
दहशतवाद आणि संवाद एकत्र नाही, पीओके कधी सोडणार? शाहबाज शरीफकडून चर्चेची इच्छा, भारताचं सडेतोड उत्तर
Shahbaz Sharif ने गुढघे टेकवत भारताशी चर्चेसाठी पुढाकार घेतला मात्र भारताने त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.
वेळ अन् पद्धत आमचं सैन्य ठरवणार! PM मोदींचा पाकिस्तानला उघड इशारा, दहशतवादाविरोधात भारताची त्रिसूत्री
PM Modi Said Operation Sindoor 3 Principles Against Terrorism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज बिकानेरमध्ये पाकिस्तानला उघड इशारा दिलाय. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) तीन तत्वांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorism) झाल्यास योग्य उत्तर दिलं जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नसल्याचं देखील (Ind Pak Tension) पंतप्रधान मोदींनी […]
….तर त्यात बापाची काय चूक? दहशतवाद्याचं घर पाडण्यास फारूख अब्दुल्लांचा विरोध
फारूख अब्दुल्लांनी लोकांना दहशतवादाविरुद्ध (Terrorism) एकत्र येण्याचे आवाहन केलं. मात्र, दहशतवाद्याचं घर पाडण्यास त्यांनी विरोध केला.
Pahalgam Attack : आम्ही हे घाणेरडं काम…; दहशतवादाबद्दल पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची निर्लज्जपणे कबुली
Pakistani Defence Minister admits about terrorism : पहलगाम हल्ल्यावरून ( Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. त्यांच्याविरोधात कठोर निर्णय देखील भारत सरकारने घेतलेले आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक खळबळजनक विधान समोर आलंय. दहशतवादाबद्दल (terrorism) पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी निर्लज्जपणे कबुली दिली (India Pakistan War) आहे. ते नेमकं काय म्हटले, आपण सविस्तरपणे जाणून घेऊ […]
