Attack On Mesai Jawalega Sarpanch Namdev Nikam In Tuljapur : बीडनंतर आता तुळजापूरमध्ये देखील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना (Attack On Mesai Jawalega Sarpanch) घडली. मेसाई जवळगा येथील सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे तुळजापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक (Dharashiv Crime News) वृत्त […]
आगामी काळातही तुळजापूर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार आहे, अशी ग्वाही राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री
सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले
आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने काम करणारा
तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
स्टेक्स्टाईल प्रकल्पातून किमान 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच,
मी राजकारणात अपघाताने आलो. माझ इंजिनिअरींगचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर मी विदेशातही गेलो. त्यानंतर माझं एक युनिट मी मुंबईत
बारावीनंतर राज्यातील २० लाखांपेक्षा अधिक मुलींना शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण