उद्धव ठाकरे हे सोबत असते तर आज मिळालेल्या बहुमतापेक्षा अधिक जास्त बहुमत मिळाले असते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
Baba Adhav Protest called off after Uddhav Thackeray’s request : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव (Baba Adhav) यांचं तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर तीन दिवस सुरू असलेले आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित […]
निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला, आता सत्यमेव जयते नाही, तर सत्तामेव जयते सुरू झालं, असं ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
Sushma Andhare Criticize Mahayuti On Maharashtra CM : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल देखील जाहीर झालाय. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलाय. परंतु अजून देखील महायुतीने (Mahayuti) मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. राज्याचे नवे […]
केंद्रात किंवा राज्यात जर आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं तर मग विरोधी पक्षनेते पद विरोधी आघाडीला मिळू शकते का..
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन