मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसंच महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे - वर्षा गायकवाड
लाखो भक्त साईबाबांचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिकारी म्हणणाऱ्या सुजय विखेंना (Sujay Vikhe) सत्तेचा माज आहे.
शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेणार नाही असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
Varsha Gaikwad : लोकसभेत आज काँग्रेस खासदार आणि भाजप खासदारांमध्ये राडा झाला त्यानंतर भाजपकडून (BJP) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल
भाजपच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाबद्दल भाजपची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे
हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी- वर्षा गायकवाड
पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वरळी प्रकरण हिट अॅंड रन नाही तर खूनच, असल्याचं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत.
Varsha Gaikwad अटीतटीचा सामना झालेल्या उत्तर-मध्य मुंबईत भाजपचे उज्ज्वल निकम यांना कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभूत केलं आहे.