फक्त भारतच नाही तर अनेक देशांशी पाकिस्तानचं शत्रूत्व आहे. पाकिस्तानचे जगात नेमके किती शत्रू आहेत आणि यामागे काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या.
न्यूयॉर्क टाइम्सने एका वृत्तात म्हटले आहे की पहलगामवरुन जो तणाव निर्माण झालाय तो कमी करण्याऐवजी पाकिस्तान यात आणखी भर घालत आहे.
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता भारताने झेलम नदीत पाणी सोडले असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.
Indus Water Treaty Can India break the waters of Pakistan? know details : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारतालाही या गोष्टीची हिंट आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच मोठे निर्णय घेण्यात आले. […]
टॅरिफच्या निर्णयामुळे चिनी राज्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. यातच आता चीनने जगभरातील देशांना धमकीच देऊन टाकली आहे.
शनिवारी सुद्धा हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढली. यात राष्ट्रपती ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध करण्यात आला.
अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा रद्दच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने चीनला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. चीनी जहाजांवर नव्या पोर्ट टॅक्सची घोषणा सरकारने केली आहे.