अहमदनगर – दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगावमध्ये चोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतांनाच आता याच घटनेची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करत घरातून लाखो रुपयांची […]
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन (Women’s Reservation) विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. श्रेयवादीचीही लढाई सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या विधेयकावर भाष्य केले आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या […]
अहमदनगर – राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाज आरक्षणाच्या लढाईत उतरला. यासाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरु आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांची राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी […]
अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena) धनगर समाजाचे आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा पंधरवा दिवस आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. चौंडीमधील (Chaundi) उपोषणकर्त्यांनी उपोषणाची तीव्रता वाढवत आजपासून […]
NCP News : अजित पवार गट (AJit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गटात शाब्दिक टीका वाढली आहे. आता तर एकमेकांना इशारेही दिले जाऊ लागले आहेत. अशाच एका इशाऱ्याने अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा पक्ष म्हणजे निष्ठावंतांची राष्ट्रवादी आहे. या गटाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न […]
पंढरपूर : राज्यातील ऊस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटना आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात राज्य सरकारची नेहमीच पाठराखण करणारी रयत क्रांती संघटनाही (Rayant Kranti Sanghatna) मागे नाही. आज (18 सप्टेंबर) सरकोली (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथे रयत क्रांती संघंटनेच्या आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse […]