- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
…तरच विरोधकांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार; फडणवीसांनी गांधींच्या सुचनेचा दाखलाच दिला
महात्मा गांधींच्या सुचनेचं पालन केलं तरच काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
-
पुतण्याचा काकाला धक्का! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत तुतारी फुंकणार?
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
-
अजितदादा आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा; भुयारांची जीभ घसरताच ठाकूर भडकल्या…
अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांनो आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यावरुन भडकल्या आहेत.
-
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही; ‘भाजपचं सरकार स्वबळावर’ म्हणणाऱ्या शहांना दादांचं उत्तर
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलंय. ते बीडमध्ये बोलत होते.
-
निवडणुकीआधीच धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी; भर सभेत तटकरेंनी बोलून दाखवलं
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
-
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच…आमदार शहाजीबापू पाटलांनी क्लिअर सांगितलं
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी क्लिअर सांगितलंय. सांगलीत आयोजित सभेत ते बोलत होते.
-
आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीसाठी 19.63 कोटींची मंजुरी
आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून गोदावरी नदीवरील कोल्हापुर टाईप बंधाऱे, केटीवेअर संरक्षक भिंतींच्या दुरुस्तीसाठी 19.63 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालीयं.
-
मोठी बातमी! बदलापूर शाळेच्या ट्रस्टींना दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला
बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
-
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? राजरत्न आंबेडकरांनी घोषित करुन टाकलं
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केलीयं. ते हिंगोलीत बोलत होते.
-
संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न; आयुष्यमान खुरानाने मांडलं मत
संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न, असल्याचं मत गायक आयुष्यमान खुरानाने आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त मांडलंयं.









