- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ; अधिवेशनात सत्यजित तांबेंचे आरटीओंवर ताशेरे…
Satyajeet Tambe News : राज्यातील महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ होत असल्याने अधिवेशनात सत्यजित तांबेंनी पोलिसांसह आरटीओंवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात रस्ते अपघातात १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गांवरील वळणांवर, उतारांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळेही अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजित […]
-
फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा डाव; भर सभागृहात अजितदादांनी जयंत पाटलांना झापलं
Ajit Pawar Vs Jayant Patil : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याच्या अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र, अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) कोंडीत पकडताच उपमुख्यमंत्री अजितदादांनी (Ajit Pawar) जयंत पाटलांना झापल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंडीत पकडण्याचा डाव टाकला. मात्र, जयंत […]
-
‘जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण..,’; विदर्भाच्या मुद्द्यावरुन फडणवीसांची टोलेबाजी
Devendra Fadnvis On Jayant Patil : जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण काळ सुखावतोयं याचं जास्त दु:ख असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. दरम्यान, विदर्भाच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलच कोंडीत पकडल्याचं दिसून आलं. अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल अंदाजात […]
-
‘सत्ताधारीच कायदा सुव्यस्थेचे भक्षक’; अंबादास दानवे अधिवेशनात कडाडले
Ambadas Danve : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारांवर आवाज उठवत अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) सरकालाच जबाबदार धरलं आहे. सत्ताधारीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक झाल्याचा आरोप अंबादान दानवेंनी केला आहे. जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, […]
-
जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, ड्रग्ज, दंगलीवरुन सभागृहात खडाजंगी…
Jayant Patil Vs Devendra Fadnvis : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्यातील विविध मुद्द्यांवरुन चिमटे घेत फडणवीसांचं कौतूक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnvis) जयंत पाटलांना सडतोड उत्तर दिल्याचं […]
-
सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग
Sukhdev Gogamedi Murder Case : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणामागे नक्की कोणाचा हात आहे? हे शोधण्यासाठी राजस्थान गृह मंत्रालयाकडून गोगामेडींच्या हत्येचा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनंतर आता […]
-
‘फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल, तुम्ही परवाच अध्यादेश काढा’; चव्हाणांचं CM शिंदेंच्या भूमिकेवर बोट
Pruthviraj Chavan On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रूवारीत विशेष अधिवेशना बोलवणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. या घोषणेनंतर काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण (pruthviraj chavan) यांनी शिंदेंच्या भूमिकेवर बोट ठेवत फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल परवाच अध्यादेश काढून पुढील सहा महिन्यांत लागू करण्याचा […]
-
‘मराठ्यांना ओबीसीत घ्या मग जातिनिहाय जनगणना करा’; जरांगेंची आजही नवीन मागणी
Maratha Reservation : मराठा समाजाला आधी ओबीसीत घ्या मगच जातिनिहाय जनगणना करा, अशी मागणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केली आहे. मराठा समाजाकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिलायं. तर शिंदे समितीकडून जुन्या नोंदीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात […]
-
पंतप्रधानपदासाठी खर्गेंचं नाव; संयोजकांचा अद्याप निर्णय नाही, नेत्यांमध्ये धुसफूस सुरु
India Alliance Meeting : पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव पुढे आलं आहे. इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत याबाबत खर्गे यांचं नाव समोर आलं असून या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आरजेडीचे लालूप्रसाद यादव (Laluprasad yadav) यांच्यात नाराजी पसरल्याचंही सांगण्यात येत आहे. पंतप्रधानपदासाठी खर्गेंचं नाव पुढे आलं मात्र, संयोजक म्हणून […]
-
साईबाबा संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांची तडकाफडकी बदली
Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारकडून तातडीने दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी पी शिवा शंकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. पी. शिवा शंकर यांची […]









