- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Operation Silkyara : बोगद्यात अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका? 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पूर्ण…
Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 11 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 11 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक […]
-
‘इमेज खराब करण्याचा प्रयत्न असेल तर लखलाभ’; भारतात पाऊल ठेवताच बावनकुळेंनी सुनावलं
Chandrashekhar Bawankule on Sanjay raut : आम्ही काम करुन इमेज तयार केलीयं, खराब प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला लखलाभ, शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, बावनकुळे कुटुबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा फोटो राऊतांनी पोस्ट केला होता. त्यावरुन राज्यात प्रचंड […]
-
Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट दिवंगत दिलीप गांधींच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर […]
-
Bageshwar Baba : तुकोबारायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याची चूक लक्षात आली? बागेश्वर बाबा म्हणाले…
Bageshwar Baba : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजांनी(Bageshwar Baba) संत तुकोबारायांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर आज पुण्यात तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. बागेश्वर बाबांचा पुण्यात तीन दिवसीय कार्यक्रम पार पडत आहे. बागेश्वर बाबांनी तुकोबारांयांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर चूक लक्षात आली का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी(Bageshwar Baba) संत तुकाराम महाराजांबद्दल […]
-
कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; शासनाला दरपत्रकच पाठवलं
Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी […]
-
सरकारी काम अन् अर्धा तास थांबणं भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली गवत कापण्याची शिक्षा
Court Punishment To Police : सरकारी कामांमध्ये अनेकदी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी कामांत दिरंगाई केल्याने अनेकदा कारवाईदेखील झाल्याचं समोर आलेलं आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पोलिस आरोपींंना घेऊन न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले. त्यावरुन परभणी न्यायालयाने शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांना परिसरातील गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेमधील […]
-
‘कोचिंग क्लासेस नव्हे तर पालकांना दोषी ठरवावं’: ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
kota Suicide Case : राजस्थानातील कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे. पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमुख कारण असल्याची टिप्पणी न्यायायलाने केली आहे. त्यामुळे कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून कोचिंग क्लासेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी […]
-
National Herald Case : गांधी कुटुंबाला अडचणीत आणणारं नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
National Herald Case : ईडीकडून गांधी कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपन्यांची 752 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपासा प्रकरणी ईडीकडून ही कारावाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये गांधी कुटुंबियांच्या दिल्ली आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊस […]
-
Dhangar Reservation : ‘निवदेन घ्यायला कोणी आलंच नाही म्हणूनच..,; दगडफेक प्रकरणावर पडळकर बोलले
Dhangar Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेच, अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना जालन्यात घडलीयं. या घटनेवर बोलताना निवेदन घ्यायला कोणी आलंच नसल्यानेच आंदोलकांनी संताप व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) दिली आहे. पडळकरांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद […]
-
‘क्रिकेट अन् इतर केंद्र रात्रभर चालतात पण..,’; सभेवर कारवाई होताच जरांगे भडकले
Maratha Reservation : सरकारला क्रिकेट आणि इतर केंद्रे रात्रभर चालतात पण जाहीर सभा चालत नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj jarange patil) सरकारवर भडकले आहेत. दरम्यान, धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याचं कारण देत सरकारने आयोजकांवर कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांची आज कल्याणमध्ये […]









