राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच(Devendra Fadnvis) आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवनातून नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे, त्यावर बोलताना नाना पटोलेंनी विरोधकांचा चांगलाचं […]
Ahmednagar Cantonment Board : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना दुमजली बांधकाम, आरोग्य सुविधा, लष्करी हद्दीजवळ बांधकाम अशा विविध मागण्याचं साकडं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्याकडे घातलं आहे. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री राजनाथ सिंह आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी भिंगार […]
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुढाकारानने होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची परिषद मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या पार पडत आहे. या परिषदेसाठी देशभरातून विरोधी नेत्यांनी हजेरी लावली असून या नेत्यांची संपूर्ण व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे, या परिषदेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा […]
कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फाईट देण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतरच संजय गायकवाडांनी(Sanjay Gaikwad) संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कार सोहळा उद्या 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष […]
कोरोनानंतर सिरम इन्टिट्युटने देशाला आणखी एक संजीवनी दिली आहे. कोरोना काळात कोरोना संकटातून देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सिरमने लस तयार केली होती. ही लस सर्व नागरिकांना मोफत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सिरमने अभिमान वाटणारी कामगिरी केली आहे. पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश#SHIVSENA #BJP #EKNATHSHINDE https://t.co/dovZdKDcAx — […]
राज्यात आता तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे राजकीय समीकरण आधीपेक्षा खूपच बदलल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्र्यांना मनातला मुख्यंमंत्री कोण? असा सवाल केल्यास तिन्ही नेत्यांकडून वेगवेगळचं उत्तर मिळेल हेच कोणीही बोल शकतं, पण असं घडलं नाही. एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मुलाखत झाली. या […]
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe Patil) यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीत मी नसल्याने काही फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आधी समितीतून वगळलं त्यानंतर मला काही फरक पडत नसल्याचं विधान विखेंनी केल्याने त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे. कालीचरण महाराजांचे […]
विजुभाऊ जरा संयमाने भूमिका मांडा, असा टोमणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांना मारला आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी वडेट्टीवारांना टोमणा मारला आहे. शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पुनावाला याचं मोठं विधान… […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका-टीप्पणी केली जात असल्याचं दिसून आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपलं मौन सोडलं असून माध्यमांनी टीका केली म्हणून आम्ही आमचं थांबवायचं का? तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे उद्धव […]