- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
घरात बसणाऱ्यांना करंट देऊन लाईनवर आणलं, CM एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
Cm Eknath Shinde : आम्ही घरात बसणाऱ्यांना करंट देऊन ऑनलाईनवरुन लाईनवर आणलं, असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) केली आहे. परभणीमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या कार्यक्रमात मुख्यंमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विकासकामांबद्दल भाष्य करीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर […]
-
मलाही लव्ह लेटर आलंय, आमदार रोहित पवारांनी सांगूनच टाकलं…
Rohit Pawar : मलाही लव्ह लेटर आलं असल्याचं राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार रोहित पवार थेट भाजपवर हल्लाबोल करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन तुमच्यामागे ईडी लागली नाही का? असा सवाल रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवारांनी […]
-
Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांचा झंझावात दौरा सुरु झाला आहे. बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता राष्ट्रवादीची दुसरी स्वाभिमान सभा उद्या ऐतिहासिक कोल्हापुरात पार पडणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्याच्या सभेच्या टीझर प्रदर्शित झाल्याने विरोधकांची धाकधूकच चांगलीच वाढली असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या टीझरची चांगलीच चर्चा […]
-
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे 69 राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत नाव…
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने 39 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हा चित्रपट चांगलाच वादग्रस्त ठरल्याचं समोर आलं होतं. अखेर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला तर अभिनेत्री पल्लवी […]
-
आता जिल्हा परिषद शाळेतच अंगणवाडी भरणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गात अंगणवाडी भरवली जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भाडेतत्वावरील खोल्यांमध्येच सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याचं धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं… अजित पवार म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार […]
-
अहमदनगरमध्ये 10 बांग्लादेशींची घुसखोरी! एटीएसच्या पथकाने चौघांना घेतलं ताब्यात
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
-
Sharad Pawar : ‘राज्यकर्ते कांदा उत्पादकाला न्याय मिळण्यासारखे निर्णय घेत नाही’
Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं शरद […]
-
‘आधी टोमॅटो अन् आता कांद्याचे भाव पाडले’; शेतकऱ्यांनी मोदींच्या अभिनंदनाचे बॅनरच झळकवले
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]
-
‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’; वडेट्टीवारांनी कांदा उत्पादकांची परिस्थिती सांगितली…
vijay wadettiwar : ‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’ असंच कांदा उत्पादकांना लटकवलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” […]
-
दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं…
Vijay Wadettiwar : अजित पवार यांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीच फायदा होणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही अजित पवार गटाविषयी थेट भाष्य केलं आहे. Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर विजय वडेट्टीवार म्हणाले, […]









