कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. यासोबतच राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावेही जाहीर केले असून विशेष म्हणजे या यादीत अजित पवार यांचं नाव नसल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल यामध्ये बेळगावमधून उत्तम पाटील, बिजापूर […]
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असून गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयीची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्य सरकारच्या आजच्या बैठकीविषयी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय. Praful Patel : नंबर एकच पक्ष करण्यासाठी मुंबई महापालिका महत्वाची; राष्ट्रवादीची तयारी सुरु अशोक चव्हाण म्हणाले, क्युरेटिव्ह पिटिशन, नवीन मागासवर्ग आयोग […]
उद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नाईलाजास्तव काम केलं असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा अजितबातच अनुभव नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘ए ट्विटर भैया ! […]
2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; […]
आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर करण्याचा दृष्ट हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शिबीराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन जितेंद्र आव्हाड म्हणाले, खारघरमधल्या मृत्यूंची खरी संख्या लपवली जात आहे. बाहेर मृतांचा आकडा 16 आलेला […]
भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची युती झाली आहे. काही दिवसांपासून जी चर्चा राज्यात सुरु होती ती अखेर खरी ठरलीयं. अखेर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालीय. ही युती झाल्याने भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा तडा जाणार असल्याचं बोललं जातंय. Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक! […]
ब्रिटनचे उपपंतप्रधान आणि न्यायमंत्री डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने त्यांना ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रात राब म्हणाले की, या तपासाने एक धोकादायक उदाहरण ठेवले आहे परंतु ते सरकारला पाठिंबा देत राहतील. My resignation statement.👇 pic.twitter.com/DLjBfChlFq — Dominic Raab (@DominicRaab) April 21, […]
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आलंय. उष्माघाताच्या दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्र लिहितं राज ठाकरेंच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. त्यावर आता एका मनसैनिकाने सुषमा अंधारेंना पत्र लिहित मार्मिक टोलेबाजी लगावलीय. विश्वभगिनी आपण जाणूनबुजून करुन घेतलला छोटासा गैरसमज दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचं म्हणत मनसे नेते योगेश खैरे […]
माझ्याशी खुलेआम चर्चा करण्याचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज करत असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटंलय. आदित्य ठाकरे यांना याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं. आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षात कटूता नाही. […]
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतची पुर्नविचार याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र चव्हाण म्हणाले, राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार […]