- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
अहमदनगर नामांतराच्या निर्णयाच स्वागत पण… जयंत पाटलांची टोलेबाजी
Ahmednagar name change : अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केलीय. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, या शब्दांत जयंत पाटलांना टोला लगावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली. […]
-
हिंदुंचा अपमान म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बत दुकान, आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल
हिदुंचा अपमान करणं म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बतचं दुकान असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह थेट राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर […]
-
‘चाटूगिरीचा उत्सांग’ म्हणत आमदार नितेश राणेंनी पुन्हा राऊतांना डिवचलं
सजंय राऊतांमध्ये चाटूगिरीचा उत्सांग असून त्यांच्या चाटूगिरीला खरोखर दाद दिली पाहिजे, ते 24 तास चाटूगिरी कसा करु शकतात, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज […]
-
सलग दुसऱ्या दिवशीही प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर…
सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दिल्लीतील महिला कुस्तीपटूंचं आंदोलन आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवर सडेतोड भाष्य करीत त्यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहेरच दिला आहे. महिला कुस्तीपटूंची दखल घेतली नाही हे लोकशाहीत स्वागतार्ह नसल्याचं त्यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी फक्त 6 हजार रुपये देणं हा शेतकऱ्यांचा […]
-
‘राजवाडा’ शब्दावरून पुण्यात राडा; भाजपला भिडायला निघालेल्या काँग्रेसच्या मावळ्यांना पोलिसांनी अडवलं
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोठा गोंधळ झाला आहे.काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पुस्तक भेट देण्यासाठी जाणार होते. मात्र, मध्येच पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवलं आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनमध्येच पोलिसांनी अडवलं आहे. Pune News: 'राजवाडा' शब्दावरून पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा…#PuneNews #Congress #BJP pic.twitter.com/Sc6DTpPynt — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 1, 2023 पुण्यातल्या काँग्रेस भवनाचा […]
-
गोपीनाथ मुंडे असते तर मी आज… रासपचे नेते महादेव जानकरांचं मोठं विधान
आज जर गोपीनाथ मुंडे असते तर मी केंद्रात मंत्री असतो, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलं आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. Horoscope Today 1 June 2023: आज ‘मिथुन’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची […]
-
गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार?
Imran Khan News : अल-कादीर ट्रस्ट प्रकणात फसवणूक केल्याचा आरोप असलेले पाकिस्ताने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण पाकिस्ताचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी हिंसाचाराप्रकरणी इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयलात खटला चालवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा इम्रान खान यांच्यावर […]
-
CM शिंदेंच्या सुनेशी वाद झाला अन् थेट पालिकेचे अधिकारी हातोडा घेऊन धडकले
काही दिवसांपासून ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी वृषाली शिंदे यांना चांगली वागणूक न दिल्याने प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर कारवाई करण्यात आल्याचं सोशल मीडियावर प्रसारित झालं. अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याची तक्रार प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिली होती. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून […]
-
Ahmednagar Name Change : अहमदनगरच्या नामांतराचं स्वागत पण… नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अहमदनगरच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना […]
-
कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना
कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’ सिद्धरामय्या […]










