- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Mira Road Murder : 9 वर्षांपूर्वी अनाथ सरस्वतीला जाळ्यात ओढलं अन् डोईजड झाल्यावर संपवलं…
Mira Road Murder : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्यांकांडाची पुनरावृत्तीच आता मुंबईत घडली आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेतील मृत प्रेयसी सरस्वती वैद्य असं […]
-
कोण पवार, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला रोहित पवार यांचे टोले…
लढत तुल्यबळांमध्ये होत असते, राजकीय कारकीर्दीत पवारांचं वय अधिक, निवडणुकीचं वय हास्यास्पद, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, मंत्री मिश्रा यांनी शरद पवारांना माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
-
Monsoon : आला रे पाऊस आला! प्रतिक्षेनंतर अखेर केरळात मान्सून दाखल…
Monsoon : देशभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच एक सुखद बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. एका आठवड्यानंतर अखेर आज केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala — Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023 काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 16 जूननंतर […]
-
Sanjay Raut : बाळासाहेबांना सोडणारे पुन्हा राजकारणात दिसलेच नाहीत…
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले नेते पुन्हा राजकारणात दिसलेच नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut criticizes Shinde group MLAs) नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच […]
-
मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती… दगडफेकीवर अन्सार चाचांचं आवाहन
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात झालेल्या दगडफेकीनंतर सामना वडापावचे अन्सार चाचा यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्ही जर गुण्यागोविदांने राहिले तर अशा भानगडी उद्भभवनार नसल्याचं मत त्यांनी यावेळी केलंय. तसेच मायबाप तुम्ही भांडणं करु नका, माझी हात जोडून विनंती असल्याचंही ते म्हणाले आहेत. संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत अन्सार चाचा म्हणाले, मायबाप तुम्हाला आम्ही […]
-
‘बिपोरजॉय’ चक्रीवादळासह मान्सूनही होणार दाखल, हवामान विभागाने दिली गुड न्यूज
मोका चक्रीवादळानंतर आता देशात आणखी एक चक्रीवादळ दाखल होणार आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ धडकणार आहे. पुढील 24 ते 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळासह पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख […]
-
Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी औरंगाबाद असा उल्लेख केला, पण त्यानंतर लगेचच त्यांनी संभाजीनगर म्हणतो वाद वाढवायचा नाही, असं विधान केलं. त्यानंतर भाजपकडून पवारांविरोधात एक फेक ट्विट करण्यात आलं. (Sambhajinagar mentioned by Pawar but fake tweet by BJP) मतांसाठी इतके लाचार झाला […]
-
Video Viral : व्ह्याव…व्ह्याव… आवाज काढत चंद्रकांत खैरेंनी फोडली डरकाळी!
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची एक ऑडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्त्यांने आवाज कमी म्हणताच डरकाळी फोडली आहे. खैरेंची ही क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलीय. मात्र या क्लिपला लेट्सअप माध्यम दुजोरा देत नाही. Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा […]
-
अबू आझमींनी आगीत तेल ओतलं! औरंगजेब तर म्हणे सेक्युलर…
सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. त्यावरुन राज्यात वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. अशातच आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंजेबाच्या समर्थनात ट्विट केल्याने खळबळ उडालीय.(Abu Azmi’s letter in support of Aurangzeb) […]
-
Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]









