- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Love Jihad : पावसाळी अधिवेशनात कडक कायदा येणार, नितेश राणेंनी ठणकावून सांगितलं
लव्ह जिहादविरोधात पावसाळी अधिवेशनात कडक कायदा येणार असल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात आज लव्ह जिहादविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत […]
-
अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी…
अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या सुरु असलेले दिवस म्हणजे मान्सून काळ अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा आज दुपारच्या सुमारास नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात जवळपास एक तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. […]
-
Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…
Odisha Train Accident : ओडिशामधल्या रेल्वे अपघाताचं कारण अखेर समोर आलं आहे. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अखेर अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे. खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल प्राथमिक अहवालानूसार, कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार […]
-
साताऱ्यात शिंदे गटाची ताकद वाढणार! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिंदे गटाच्या गळाला…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडली आहे. नाशिकच्या नगरसेवकांनंतर आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या प्रवेशामुळे सध्या राज्यात एकच चर्चा रंगलीय. #नाशिक जिल्ह्यातील #सुरगाणा नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांसह #नवी_मुंबईतील माथाडी कामगार नेते ऋषीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या […]
-
Samruddhi Mahamarg : लघुशंकेला थांबणं जीवावर बेतलं, एकाच रात्री तीन अपघात…
समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी […]
-
संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात…..
Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय. Odisha Train Accident : चुकीचा […]
-
Ajit Pawar युतीमध्ये येणार? दादांनी एका वाक्यात विषय संपवला…
Ajit Pawar News : माझं मी सांगायला खंबीर आहे, दुसऱ्याने माझं वकीलपत्र घेण्याचं काही एक कारण नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना सुनावलं आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी अजित पवार युतीत येण्याबाबत विचाराधीन असून अजितदादा भाजप-शिंदे गटाच्या युतीमध्ये येणार असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अशा चर्चा करणाऱ्यांना अजित पवारांनी […]
-
Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा […]
-
Odisha Train Accident : चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला अन् 3 गाड्या धडकल्या, दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला…
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या 3 रेल्वेच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी प्रवाशांचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली असून जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात […]
-
Sanjay Raut : ठाकरे गटाचा 18 जागांवर विजय निश्चित…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना पुढे बोलताना ते […]









