- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
चव्हाण, ठाकरेंना अजिबातच अनुभव नव्हता, अजित पवार असं का म्हणाले?
उद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नाईलाजास्तव काम केलं असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा अजितबातच अनुभव नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘ए ट्विटर भैया ! […]
-
अजित पवार थेट बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…
2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; […]
-
म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला एवढी गर्दी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण…
आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर करण्याचा दृष्ट हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शिबीराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन जितेंद्र आव्हाड म्हणाले, खारघरमधल्या मृत्यूंची खरी संख्या लपवली जात आहे. बाहेर मृतांचा आकडा 16 आलेला […]
-
अखेर भाजपच्या कमळाला राष्ट्रवादीचं घड्याळ! बाजार समितीसाठी एकवटले…
भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची युती झाली आहे. काही दिवसांपासून जी चर्चा राज्यात सुरु होती ती अखेर खरी ठरलीयं. अखेर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालीय. ही युती झाल्याने भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा तडा जाणार असल्याचं बोललं जातंय. Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक! […]
-
Dominic Raab : ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांचा राजीनामा…
ब्रिटनचे उपपंतप्रधान आणि न्यायमंत्री डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने त्यांना ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रात राब म्हणाले की, या तपासाने एक धोकादायक उदाहरण ठेवले आहे परंतु ते सरकारला पाठिंबा देत राहतील. My resignation statement.👇 pic.twitter.com/DLjBfChlFq — Dominic Raab (@DominicRaab) April 21, […]
-
ही तर विश्वभगिनी; प्रत्युत्तर देत मनसेने उडवली अंधारेंची खिल्ली
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आलंय. उष्माघाताच्या दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्र लिहितं राज ठाकरेंच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. त्यावर आता एका मनसैनिकाने सुषमा अंधारेंना पत्र लिहित मार्मिक टोलेबाजी लगावलीय. विश्वभगिनी आपण जाणूनबुजून करुन घेतलला छोटासा गैरसमज दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचं म्हणत मनसे नेते योगेश खैरे […]
-
माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…
माझ्याशी खुलेआम चर्चा करण्याचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज करत असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटंलय. आदित्य ठाकरे यांना याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं. आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षात कटूता नाही. […]
-
Maratha Reservation : पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय दुर्देवी, चव्हाणांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतची पुर्नविचार याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र चव्हाण म्हणाले, राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार […]
-
Maratha Reservation : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला धक्का…
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. चर्चा तर होणारच ना ! पिंपरीत अजितदादांचे भव्य फलक पण, राष्ट्रवादीच गायब मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी याचिका […]
-
आमदार संग्राम जगतापांनी स्थानिक राजकीय मंडळींनाही सोडलं नाही…
नगरमध्ये घडत असलेल्या घडामोडींविषयी आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या मुलाखती दरम्यान बाहेरच्या लोकांना कोण जिल्ह्यात आणतंय? शहरांत कोण अशांतता पसरवण्याचं काम करीत आहेत? याबद्दल स्पष्ट केलंय आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, बाहेरच्या लोकांना इथल्या प्रश्नांची माहिती नाही. ज्या लोकांना इथं कोणी विचारत नाहीत. लोकं बाहेरच्या लोकांना जिल्ह्यात आणतात, […]










