- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Rajaram Sugar Mill : मी शेलारमामा, तुम्हाला फुकून उडवू; महाडिकांनी शड्डू ठोकला
मी शेलारमामा सारखा माणूस, तुम्ही जवळ आल्यास फुकून फुकून उडवून टाकणार असल्याचं म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकलायं. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळाल्यानंतर महादेवराव महाडिकांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय. राऊतांच्या तोफेने राहुल कुल यांना भरणार धडकी; उद्या होणार भव्य सभा महाडिक म्हणाले, मी शेलार मामा सारखा माणूस, माझ्या रांगेत कोणीही बोटी […]
-
Rajaram Factory : निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार, महाडिकांचे संकेत
आजच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी दिली आहे. छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत 9 गटांपैकी 6 गटांवर महाडिक गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. नुकताच या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. निकालानंतर महाडिक यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. “खारघरची पुनरावृत्ती होणार नाही, याची…” बारसू रिफायनरीवरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं […]
-
Breaking! संस्था गटातून महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. महाडिक यांनी 83 तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या […]
-
…तरीही शिंदे सरकार कोसळणार नाही, भुजबळांचं मोठं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं तरी हे सरकार कोसळणार नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Ram Charan photo : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या बेबी शॉवरचे खास फोटो भुजबळ म्हणाले, ठाकरे गटाचे नेते संजय […]
-
Ahmednagar : शांततेत पुन्हा वादाची ठिणगी, माळीवाडा परिसरात वाद…
मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरात वादाच्या घटनांचे सत्र अद्यापही सुरुच आहेत. माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा इथं एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. IPS Transfer : शिंदे फडणवीसांनी IG, DIG अन् SP बदलले अहमदनगरच्या वाडिया पार्क परिसरांत छत्रपती […]
-
आधी फडणवीसांनी डिवचलं मग केसीआर यांनी खुलं आव्हानच दिलं…
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेवरुन केसीआर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगनाचं सांभाळा, असं म्हणत फडणवीसांनी केसीआर यांना टोला लगावला आहे. त्यावर मी महाराष्ट्रातून जाईन पण तुम्ही दोन गोष्टी करा तरच, असं खुलं आव्हानंच केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. […]
-
शिक्षकांच्या बदल्या थांबणार?; शिक्षणमंत्री केसरकरांचं मोठं वक्तव्य
राज्यातल्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या बदल्या थांबणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या कशा थांबल्या जातील, याबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त केसरकर आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी […]
-
मी काँग्रेसमध्येच राहणार, आशिष देशमुखांचं स्पष्टीकरण…
मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळाली नसून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिलं आहे. मध्यांतरी आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण देशमुख यांनी प्रवेश केला नाही. मात्र, आज नागपूरमध्ये आज आशिष देशमुख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना […]
-
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 12 वाजताच पहिला मृत्यू तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला…
खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. मुंबईतील टिळक भवनात आज नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा, असं खुलं आव्हान नाना पटोलेंनी […]
-
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत कारण… आमदार भरत गोगावलेंनी सांगूनच टाकलं
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, कारण आमचं एकदा ठरलं की ठरलं, असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. मी आत्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान एका मुलाखतीद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात […]










