- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
आदित्य ठाकरे यांची कशी पंचाईत झाली, कोश्यारी यांनी रंगवून सांगितले
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेदरम्यान आदित्य ठाकरेंनी अनेकदा दिल्लीत फोन केले मात्र कोणी आलेच नाही, मी पुढे आलो तेव्हा आदित्य ठाकरेंना मी सांगितलं की तुम्ही बहुमत सिध्द झाल्याचं पत्र घेऊन तेव्हा आदित्य ठाकरे निराश होऊन बाहेर गेल्याचं माजी राज्यपाल भगतसिंह यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेदरम्यान घडलेल्या गोष्टींबाबत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी […]
-
अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर नवीन कार्यकारिणीची निवड
अहमदनगर : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपीठावर […]
-
अमित शाह यांच्या पत्नी सोनम यांचं माहेरात मराठीतून भाषण, शाळेच्या आठवणी सांगितल्या
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या. सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील […]
-
Sanjay Gaikwad म्हणाले, आता ती वेळ आलीय…,
बुलढाणा : आता संजय राऊतांचं थोबाड फोडायची वेळ आलीय, असल्याचा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या भाषेत वक्तव्य करीत आहे त्यामुळे आता त्यांची थोबाड फोडायची आणि जीभ हासाळण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले आहेत. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर संजय राऊत कायमच विरोधकांवर निशाणा साधत असतात. उद्धव […]
-
Maharashtra Politics : संजय राऊतांना शहाजीबापू पाटलांचा विषारी टोला…
सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी असल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी लगावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. शहाजीबापू पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा दोन हजार कोटींचा व्यवहार झाला, […]
-
भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.., Uddhav Thackeray यांचा घणाघात
मुंबई : मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, मला काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपनेच प्रवृत्त केल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारसर राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे बोलताना म्हणाले, सध्या हिंदुत्ववादावरुन लोकांना मुर्ख […]
-
Osmanabad Politics : खासदार ओमराजेंच्या खांद्यावर तानाजी सावंतांचा हात…
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाचे दिग्गज नेते एकत्र आल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास आणि पाटील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सांवंत एकत्र पाहायला मिळालेत. यावेळी तानाजी सावंतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खांद्यावर हात ठेवला तर दुसऱ्या बाजूला आमदार कैलास पाटील उभे होते. तिन्ही नेत्यांच्या या […]
-
एसटीच्या विलिनीकरणासाठी सरकारचे हात बांधलेत का? पटोलेंनी सरकारला घेरलं
मुंबई : एसटीच्या विलीनकरणासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हात कोणी बांधले आहेत काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येत्या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार असल्याचंही पटोल यांनी सांगितलं आहे. पटोले पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार कर्मचाऱ्यांचे पगार करु शकत नाही, त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब असून […]
-
अहमदनगर, नाशिक जिल्ह्याच्या विभाजनाच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अहमदनगर : नाशिक विभागाच्या विभाजनाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचही विभाजन करण्यासंदर्भातील हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागात अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नवा विभाग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जळगाव पारोला इथं पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर पाठवलं…
बीड : राजकारणात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करीत असतात. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर प्रवास घडवून आणत त्यांचं स्पप्न पुर्ण केलंय. मोहन साखरे असं या कार्यकर्त्याचं नाव असून याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियावर हेलिकॉप्टरमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. […]










