- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात…
सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव गेला, ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी पवार म्हणाले, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा […]
-
‘जलजीवन मिशन योजने’वरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…
मुंबई : जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरुन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्याची भूमिका मंत्री गुलाबराव पाटलांनी मांडली आहे. बीड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार […]
-
पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच आणि धमकावल्याप्रकरणी बुकी अऩिल जयसिंघानीला गुजरातच्या बोर्डोलीत अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मुंबईचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात… बुकी […]
-
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार, सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या नूकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या परिस्थितीत दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन हे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ठामपणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. ‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित […]
-
Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…
मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी […]
-
धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम
अहमदनगर : बाळासाहेब थोरात आणि विखे वाद जिल्ह्याला काही नवीन नाही. अशातच आता बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे विखे-थोरातांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बाळासाहेब थोरातांनी थेट पत्रकार परिषदेतच हा अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा थोरात-विखे वादाच्या चर्चा रंगल्या आहेत. साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात#satara #dead #criem #shot […]
-
वादातला चित्रपट पुन्हा चर्चेत! मावळ्याला फोटो काढण्याचा मोह पडला महागात…
वेडात मराठे वीर दौडले सात : वादात अडकलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक कलाकार दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातील पन्हाळा परिसरात सुरु होतं, त्याचवेळी ही घटना घडली. Devendra Fadanvis : नागपूरमध्ये एकही बस ‘डिझेल’वर धावणार नाही… आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार! चित्रपटाचं चित्रीकरणाचा शेवट झाल्यानंतर पन्हाळागडावरील सज्जा कोठीवरुन एक […]
-
शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…
रत्नागिरी : एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रत्नागिरीच्या खेडमध्ये पार पडली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
-
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, मुख्यमंत्री शिंदेंचा ‘गोळीबार’
रत्नागिरी : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेतली. सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेत 2019 सालीच गद्दारी झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली. सत्तेसाठी […]
-
Washim : जैन मंदिरात दोन पंथाचा वाद चिघळला, पोलिस बंदोबस्त तैनात…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]









