- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करुनच, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीवरुन आजही वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यावरुन अजित पवार यांना लक्ष्यही केले जाते. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादीसोबत […]
-
गृहमंत्रीचं आक्रमक.., सुप्रिया सुळेंनी घेतला फडणवीसांचा समाचार
पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार […]
-
पाकिस्तानची नाचक्की! आयएमएफची टीम कर्ज न देताच निघून गेली
पाकिस्तानात मागील दहा दिवसांपासून सुरु असलेली आएमएफची बैठक निष्फळ ठरली आहे. कारण पाकिस्तानला मोठी आशा असलेल्या बैठकीनंतर आएमएफची टीम पाकिस्तानला कर्ज न देताच माघारी परतली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आर्थिक आव्हानच उभं राहिल आहे. एसबीआय पाकिस्तानच्या तिजोरीतील 3 फेब्रुवारीपर्यंतचा परकीय चलनाचा साठा 2.91 अब्ज डॉलवर आला आहे. त्यामुळे आता आएमएफकडूनही कर्ज मिळण्याची आशाही मावळली आहे. […]
-
MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करा, अतुल लोंढेंची मागणी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अद्याप राज्यसेवा परिक्षेच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले नसून कृषी, वन, अभियांत्रिकीच्या परिक्षा वर्णनात्मक पध्दतीने २०२३ होणार असल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. आयोगाने तत्काळ प्रसिध्दीपत्रक काढून संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. याबाबत पत्र […]
-
…तर अमृत काळातला पैसा जातो कुठं? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अमृत काळ म्हटलं जातंय, पण शैक्षणिक, आरोग्य, आणि कृषीचा पैसा कुठं जातो? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल चढविला असून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीकास्त्र सोडले आहे. सुळे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरल्याचं दिसून आलंय. […]
-
रोहित पवार पोरकट : लोकसभेच्या जागेवरुन आमदार प्रणिती शिंदेंनी सुनावलं
सोलापूर : कोण रोहित पवार? काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो, आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की, मॅच्युरिटी येईल, या शब्दांत काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा’ अशी मागणी सोलापूर […]
-
शिवसेना गहाण ठेवली.., रामदास कदमांनी थेट उध्दव ठाकरेंना डिवचलं
रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]
-
..तर लोकशाहीवरचा विश्वास उडणार, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य
अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]
-
Turkey Syria Earthquake : आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामध्ये आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंप झाल्यापासून प्रशासनाकडून मदत बचावकार्यात गुंतलं आहे. त्यामुळे अनेक भागांत मदत पोहोचलेली नसल्याचंही समोर येतंय. भूकंपाच्या संकटात सापडलेल्या तुर्की देशाला भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये […]
-
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं
मुंबई : रायपूरचे काँग्रेसच्या अधिवेशनानंत राज्यात संघटनात्मक बदल होणार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांनी संवाद साधल्यानंतर चव्हाण यांनी सध्या काँग्रसेमध्ये सुरु असलेल्या गटबाजीच्या राजकारणावरुन विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये सुरु असलेले वाद […]










