- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Health Department Recruitment : भरतीची विचारणा केल्याने अधिकाऱ्याचं अर्वाच्च भाषेत उत्तर
Health Department Recruitment : राज्य आरोग्य विभाग भरतीच्या जाहिरातीबाबत विद्यार्थी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नसल्याचं एका महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य भरतीच्या परिक्षार्थीला सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या संभाषणात […]
-
Girish Mahajan म्हणाले, 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप…
जिल्हा परिषद भरती (ZP Recruitment) परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषदेची भरती कधी होणार? हे विचारताच 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप झाला असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. यासंदर्भातील एक […]
-
“यह कह-कहकर हम दिलको..”, ‘ये हुई ना बात’ म्हणणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी सुनावलं
नवी दिल्ली : “यह कह-कहकर हम..दिलको बेहला रहे है, वो अब चल चुके है वो अब आ रहे है” या शेरोशायरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच काही लोकांच्या भाषणातून आम्हांला त्यांचे मनसुबे, योग्यता आणि क्षमता समजत आहे, त्यावर चर्चा होणार आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदीय भाषणात विरोधकांचा […]
-
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंजवर चॅलेंज…
जालना : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना अनेकदा चॅलेंज दिलं मात्र, ते माझं कोणतंच चॅलेंज स्वीकारायला तयार नाहीत, चॅलेंजबद्दल मला एकदा फोन करुन सांगा, असं पुन्हा एकदा आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलंय. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे आज जालन्यात बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री शिंदेंना आधी वरळीतून […]
-
Aaditya Thackeray यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही.., पोलिसांचा दावा
औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला नसल्याचं औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आलंय. घटनास्थळी असं काहीच घडलं नसून किरकोळ वाद झाला आहे, यामध्ये माध्यमाचा एक प्रतिनीधी जखमी झाल्याचा दावा अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे. काल आदित्य ठाकरे यांचा नाशिकहुन औरंबादकडे नियोजित दौरा होता. सध्या आदित्य […]
-
आदित्य ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न अन् दगडफेक, औरंगाबादेत घडला प्रकार
औरंगाबाद : औरंगाबादेतील महालगावमध्ये रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक सुरु असतानाच शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तेथून जात होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा अन् दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु असून ते आज औरंगाबाद जिल्ह्यात होते. याचवेळी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात रमाई आंबेडकर जयंतीची […]
-
आता जशास तसं उत्तर, धमकीनंतर आमदार देशमुख थेट नरिमन पॉईंटवर
मुंबई : गुवाहाटीवरुन सुटून आलेले आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांना आलेल्या धमकीनंतर त्यांनी नरिमन पॉईंटवर जात धमकी देणाऱ्या राणे समर्थकाची वाट पाहिली, मात्र तिथं कोणीही आले नसल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थकाने आपल्याला धमकी देत इथे बोलावले होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी देशमुख यांनी राणे […]
-
गिरीश महाजनांनी उध्दव ठाकरेंनाही सोडलं नाही…
पुणे : उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) हातातून सगळं काही गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आलं असल्याचं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. गिरीश महाजन आज पुण्यातून पत्रकार परिषदेत बोलत होते. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही उद्योजकाची भेट घेतलेली नाही. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारासाठी […]
-
Aditya Thackeray यांना महाजनांनी खिजवलं… हा तर बालिशपणा
पुणे : आदित्य ठाकरेंचं आव्हान देण्याचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचे टीकास्त्र भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शाळेत आणि नळावरचं भाडणं असल्यासारखं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला माझे […]
-
अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते.., काँग्रेसच्या घडामोडींवर Girish Mahajan यांचं भाष्य
जळगाव : अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असून पुढील काळात काँग्रेसमध्ये कोणी राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी […]










