- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Sujay Vikhe Patil : सहकाराला राजकीय रंग दिल्याने विरोधकांना आरसा दाखवला…
अहमदनगर : विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विरोधकांना जिल्हा बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला आहे. कर्जातही महिलांचा टक्का वाढला, पुरुषांना टाकले मागे; वाचा, काय सांगतोय अहवाल ? आज अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक पार पडली. निवडणुकीत भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा विजय […]
-
मविआने थोपटले दंड… छत्रपती संभाजीनगरमधून पहिली तोफ धडाडणार
मुंबई : भाजप-शिंदे गटाविरोधात आता महाविकास आघाडी सरकारने दंड थोपटले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली आहे. गुप्त चार मते कोणती? शिवाजी कर्डिलेंनी सांगितलं […]
-
गुप्त चार मते कोणती? शिवाजी कर्डिलेंनी सांगितलं गणित…
अहमदनगर : मला मिळालेली 4 मतं गुप्त असून त्यांचं मला मतदान झालं आहे, त्यामुळे नावं सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव करत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी अध्यक्षपद भूषवलं […]
-
हिरकणी कक्षासाठी आवाज उठविणार… बाळासह आमदार मुदंडा अधिवेशनात
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आणि महिला दिनाच्या निमित्ताने भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी दोन महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन विधान भवनात हजेरी लावली. महिला वर्ग ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आवाज उठवणार असल्याचे आमदार मुंदडा म्हणाल्या. अहमदनगर जिल्हा बँकेत पुन्हा पिसाळ पॅटर्न; पालकमंत्री विखेंची ताकद […]
-
राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप… काय म्हणतंय हवामान खातं, वाचा
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला […]
-
निसर्गाचा मूड बदलला, अहमदनगरमध्ये गारपीटीचा तडाखा
अहमदनगर : आजच्या शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झाले आहेत. तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळे आडवे झाले आहे. अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीने सोंगणीला आलेल्या पिकांचे नूकसान झालंय. यामध्ये […]
-
होळीच्या दिवशी तरी.., मुख्यमंत्री शिंदेंच्या आधी शुभेच्छा नंतर अप्रत्यक्ष टोला
मुंबई : आजचा होळीचा चांगला दिवस आहे, चांगलं काहीतरी बोला, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका मातेचे […]
-
Nana Patole कार्यक्रमाला आले नाही म्हणून आयोजकाचा घरी जाऊन संताप, व्हिडिओ व्हायरल
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी नागपूरच्या एका सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाने आपली दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत नाना पटोलेंच्या घरी या सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे […]
-
Sanjay Raut : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडलं…
मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन गटांत विभागणी झालीय. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी सुरु आहे. अशातच खासदार राऊतांनी हे गंभीर आरोप केले आहेत. उर्फी जावेदने दिली गुड […]
-
शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, कांद्याचे पार्सल पाेस्टाद्वारे थेट पंतप्रधानांकडे
अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना […]









