अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबईः मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांचे तेराव्या दिवशी उपोषण सुरू आहे. जरांगे हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यावर ठाम आहेत. सोमवारी जरांगे यांची प्रकृतीही खराब झाली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. परंतु सरकारने निमंत्रण दिलेल्या बैठकीला अनेक […]
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना […]
Thane News : ठाण्यातील बाळकुम भागात इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी आहे. हे सर्व कामगार हे त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. ‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ बाळकुममधील रुग्णवाल आयरीन नावाचे इमारतीचे […]
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Martha reservation) लढत आहे. सरकारला जाग आणण्याचे काम मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मात्र हे सरकार आरक्षण काही देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केवळ आश्वासने दिली. ते सत्तेवर देखील आले मात्र त्यांना आजवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. मात्र लवकरात लवकर जर समाजाला आरक्षण दिले […]
IND vs PAK Asia Cup : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दुसऱ्या सामन्याला पावसाचा फटका बसला आहे. या सामन्याला राखीव दिवस ठेवल्याने हा सामना आता सोमवारपासून (उद्या) खेळविण्यात येणार आहे. आहे त्या परिस्थितीत उर्वरित सामना होणार आहे. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे खेळत आहेत. Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला […]
कोल्हापूर: कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या उत्तरादायित्व सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बीडच्या सभेत मी केवळ राजीनामा घेतल्याचे माझे दु:ख व्यक्त केले. त्यावरून मला दुशने देण्यात येत आहे. हमँ आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, असा […]
Babanrao Gholap : पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाकरेंबरोबर असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) ते इच्छूक होते. परंतु एेनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या […]
पुणे: नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopardi) मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्या केल्याचा गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या मुख्य आरोपीने कारागृहातच आपले जीवन संपविले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय 32) याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहेत. तसेच येरवडा कारागृह प्रशासनाने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. जितेंद्र शिंदे हा मानसिक […]
अहमदनगर: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता तथा माध्यमांनी नैतिकता जपणे गरजचे आहे. पत्रकारितेच्या हातामध्ये लोकशाही जपण्याची मौलिक जबाबदारी आहे. ग्रासरूट जर्नालिझम हे समृद्ध व प्रगल्भ लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी ग्रासरूट जर्नालिझमची सध्याच्या परिस्थितीत महत्वपूर्ण भूमिका आहे. माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. काळाच्या ओघात इंटरनेटचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत. या […]