- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
IND vs SL Asia Cup Final: मोहम्मद सिराजकडून लंकाहरण ! एक षटकात चार बळी
IND vs SL Asia Cup Final : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजसमोर लंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. सिराजने तीन षटकांमध्ये लंकेचे तब्बल पाच फलंदाज बाद केले. त्यात एकाच षटकात चार गडी बाद केले. सिराजने अवघ्या पाच धावा दिल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला आहे. […]
-
अमरावतीचे राजकारण पेटले ! बच्चू कडू सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करतायत, राणांचा गंभीर आरोप
Amravati Politics : अमरावतीचं राजकारण आता वेगळ्या वळणाला आले आहे. यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू आहे. ते एकमेंकावर थेट गंभीर आरोप करत आहेत. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. आमदार बच्चू कडू हे सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करत आहेत. […]
-
Devendra Fadanvis : ओबीसी आरक्षणात नवा वाटेकरी येणार नाही; फडणवीसांचं आश्वासन
Devendra Fadanvis : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. आरक्षणाचा टक्का कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी, ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री […]
-
पवारसाहेबांनी मला शिक्षण विचारले आणि मंत्रिपद दिले; प्राजक्त तनपुरेंनी सांगितला किस्सा
पुणे: पुण्यात राष्ट्रवादीकडून अभियंता दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच टर्मला निवडून आल्यानंतर मंत्रिपद कसे मिळाले याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शरद पवार यांनी मला बोलवून घेतले होते. आमच्या जिल्ह्यातून नव्याने अनेक आमदार झाले होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा होती. पण पवारसाहेबांनी […]
-
IND vs BAN Asia Cup : शुभमन गिलचे शतक व्यर्थ; आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारताला बांगलादेशने हरविले !
IND vs BAN Asia Cup : आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला 259 धावांवर रोखले आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. परंतु गिल बाद झाल्यानंतर सामना बांगलादेशच्या बाजूने झुकला. अक्षर पटेल […]
-
South Africa vs Australia : हेनरिच क्लासेनचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादळ ! तेरा षटकारांचा पाऊस, 83 चेंडूत 174 धावा
Heinrich Klaasen: ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हेनरिच क्लासेनने तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांचे पिसे काढत क्लासेनने 57 चेंडूत आपले शतक झळकविले. क्लासेनच्या 83 चेंडूत 174 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 416 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा एकदा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सर्वाधिक वेगाने […]
-
Ganesh Festival : कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी; पास कसा मिळणार ?
मुंबईः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार गणेशभक्तांना शनिवारीपासून टोलमाफी मिळणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर कालावधीसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय झाला आहे. Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय […]
-
IND vs BAN Asia Cup : भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य, घसरगुंडीनंतरही शाकिबने बांगलादेश संघाला सावरले
आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटची लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवली जात आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे अवघ्या 60 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शाकिब अल हसन आणि तौहिद ह्दोय यांनी […]
-
राणा दाम्पत्य, यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी; आवार घाला थेट देवेंद्र फडणवीसांनाच सवाल !
Bachchu Kadu on Ravi Rana : एकमेंकावर सुरू असलेल्या आरोपांमुळे सध्या अमरावतीचे राजकारण जोरदार पेटले आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा […]
-
राम मंदिराची सीआरपीएफ सुरक्षा हटविणार ! यूपीच्या खास ‘फोर्स’वर आता जबाबदारी
Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराचे (Ram Mandir) काम वेगाने सुरू आहे. मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीखही ठरली आहे. 22 जानेवारी 2024 ला मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच राम मंदिराच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर परिसराची सुरक्षा सीआरपीएफकडे होती. ही सुरक्षा आता हटविण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून […]










