- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Ladki Bahin Yojana आली अडचणीत ? ; तर ही मतदारांना लाच; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
Ladki Bahin Yojana, लाडका भाऊ योजनेमुळे करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, असे Mumbai High Court दाखल जनहित याचिकेत म्हटलंय.
-
Assembly Election 2024 : काँग्रेसची दिल्लीमधून ‘फिल्डिंग’; मधुसुदन मिस्त्री प्रमुख असलेली महत्त्वाची कमिटी
विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा हे स्क्रिनिंग कमिटी ठरविते. ही कमिटी विधानसभा मतदारसंघानुसार तीन जणांच्या नावांचा सर्वे तयार करते.
-
Himachal Cloud Burst: शिमला-कुल्लूत आकाश फाटले ! पन्नासहून अधिक लोक बेपत्ता
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झालीय. यात तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 53 हून अधिक जण बेपत्ता आहे. काही कुटुंबातील सर्वच सदस्य हे बेपत्ता आहेत.
-
Paris Olympics 2024: बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास, क्वार्टर फायनलमध्ये धडक
सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केले.
-
Wayanad landslides: आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता ! अतिवृष्टीमुळे मदतकार्यात अडथळे
गळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घरे उध्वस्त झाले आहेत. मुंडक्काई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझा गावांना फटका.
-
रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड
पतंजली कंपनीला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई.
-
कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी खूशखबर ! चार हजार कोटी मिळणार, शासन निर्णयात अटी काय आहेत ?
2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
-
Video : कुमारस्वामी तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी; भर पत्रकार परिषदेत काय घडलं ?
एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
-
मणिपूरसारख्या गोष्टी अलिकडे महाराष्ट्रात घडतील अशी चिंता वाटायला लागलीय; शरद पवारांचे मोठे विधान
एेवढे मोठे संकट एका राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्याची जबाबदारी ही त्याला सामोरे जाण्याची. लोकांना विश्वास देणे, कायदा-सुव्यवस्था जतन करणे.
-
नरहरी झिरवळांच्या मनातही चलबिचल ? सुनील तटकरेंच्या महत्त्वाच्या बैठकीलाच मारली दांडी
नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या ही मनात चलबिचल सुरू असल्याचे आता समोर येत आहे.









